Type Here to Get Search Results !

पालक- शिक्षकांसाठी आचार व विचार संहिता मराठी माहिती | Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information

 

पालक- शिक्षकांसाठी आचार व विचार संहिता मराठी माहिती  | Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information


प्रस्तावना


Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information मित्रांनो, आज आपण विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी घडवण्यासाठी पालक - शिक्षकांसाठी व विचार संहिता मराठी माहिती Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Informationया संदर्भाने लेख लिहिण्यास हाती घेतला आहे. हा लेख हाती घेण्याचे मुख्य कारण असे आहे की, या विषयावर कोणत्याही ब्लॉगरने कोठेही महत्त्वपूर्ण लिखाण केलेले दिसून आले नाही.


या लेखाच्या संदर्भाने.SEO Search Generator Keywords वर या ॲपवर सर्च केले असता एकही Key Word आढळून आला नाहीत. म्हणून ब्लॉक पोस्ट ब्लोगर ने संबंधित या विषयावर लेख लिहिण्याचा निर्धार करून विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी आपल्या ब्लॉगचा विद्यार्थ्यांना या लेखाच्या मार्फत Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Informationलेख वाचल्यानंतर शंभर टक्के फायदा होणार आहे.

Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information
Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information


Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information(toc)

विद्यार्थ्यांच्या संदर्भाने पालकाची आणि शिक्षकाची आचार व विचार करण्याची पद्धती कोणत्या प्रकारची असावी. हे या लेखातून स्पष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे. मित्रांनो, लेक हा लेख आपणास आवडल्यास आपल्या मित्रांना आणि लेखक प्रेमी वाचकांना आवश्यक शेअर करावा. या लेखाच्या माध्यमातून पुढील प्रमाणे माहितीचे स्पष्टीकरण ' Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information ' या लेखात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.


पालक व शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांच्या संदर्भातील आचार व विचार संहिता


विद्यार्थ्यांचे बालसंगोपन आपल्या घरीच होताना पहिली तीन वर्षे त्याला आई-वडिलांकडून काही महत्त्वपूर्ण भाषेचे कौशल्य शिकवले जातात. विद्यार्थ्याला एकदा शाळेत प्रवेश दिला म्हणजे पालकाला वाटते की आपली जबाबदारी संपली आहे. आता या पुढची जबाबदारी शिक्षकाची आहे असे समजून विद्यार्थ्यांना नियमित शाळेत पाठवत असतात. याबाबत कोणीतरी विचार केला का? विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर पालकाची व शिक्षकाची आचार आणि विचार संहिता त्याच्या उज्वल यशात सिंहाचा वाटा असतो. म्हणूनच आपण आचार आणि विचार संहिते बाबत स्पष्टीकरण करत आहोत.पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी आपल्या पाल्याच्या संदर्भात कधीतरी आचार व विचार संहितेचा विचार केला का? या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण विशिष्ट मुद्दे घेऊन माहितीचे स्पष्टीकरण या लेखाच्या माध्यमातून खालील प्रमाणे करण्यात येणार आहे.Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information पालक- शिक्षकांसाठी आचार व विचार संहिता याबाबत त्यांची मुख्य भूमिका या लेखातून यशस्वीरित्या मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


पालक -शिक्षकांसाठीआचार व विचार संहिता बाबत मुद्दे


विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विचार करताना पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी खालील प्रमाणे आचार आणि विचार संहिता बाबत दिलेल्या मुद्द्याच्या आधारे खालील प्रमाणे केलेल्या स्पष्टीकरणाप्रमाणे महत्त्वपूर्ण जबाबदारी पालक व शिक्षक यांच्यावर असते.


अ)पालक व शिक्षकांचे आचार व विचार संहिता चे कार्य


विद्यार्थ्यांसाठी हे जरूर करा.


पालक पालकांनी आचार व विचार संहितेप्रमाणे पुढील प्रमाणे मुद्द्यावर आधारित जरूर हे कार्य आवश्यक करा.


Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Informationशिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांवर खालील बाबतीत आवश्यक असणारी या लेखातून दिलेल्या मुद्द्याच्या संदर्भाने विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्याला पुढील मुद्दे करू प्राप्त करून द्या.

1) विद्यार्थ्याला स्वतःचे विचार जरूर करू द्या .त्यांना त्यांची आपल्या भवितव्यासाठी मत बनवण्याची क्षमता असते याकडे भान ठेवणे. विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेप्रमाणे विचार करून मत प्रतिपादन करण्याची असणारी क्षमता लक्षात घेऊन त्याबाबत त्याच्या विचारावर फक्त तुम्ही भान ठेवा.


2) विद्यार्थ्यांच्या चांगूलपणावर मनपूर्वक विश्वास आवश्यक दाखवा.


3) पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात निर्माण होणाऱ्या किंवा त्याच्यासमोर उभ्या असणाऱ्या समस्या समजावून घेऊन त्या विद्यार्थ्यांसोबत एकदा तरी संवाद साधून त्या सोडवण्यास आवश्यक तुम्ही ' Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information मदत करा.


4) शाळा आणि घर या दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पोषक वातावरण राहील याचा पालकांनी व शिक्षकांनी सतत विचार करावा. विद्यार्थ्याला अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण करून देण्याची गरज शिक्षक व पालक Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Informationया दोन्ही घटकावर आधारित आहे.


5) पालक व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना आपले मित्र बनवून योग्य मार्गदर्शन करून त्याच्या क्षमतेनुसार त्याला मुक्त आणि स्वतंत्र वातावरणात अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून द्या. विद्यार्थ्यांना त्याच्या जडणघडणीत स्वतःच ठरवेल त्याचप्रमाणे अभ्यास करू द्या. उदाहरणार्थ विद्यार्थ्याला गणिताचा अभ्यास करायचा आहे. आणि तुम्ही त्यावेळेस त्याला इंग्रजीचा अभ्यास करा असे म्हणू नका. त्याच्या मनाप्रमाणे त्याला अभ्यास करू द्या. म्हणूनच यासाठी पालक व शिक्षकांसाठी आचार व विचार संहितेप्रमाणे Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information विद्यार्थ्याला आपला मित्र बनवा.


6) विद्यार्थ्यांच्या सवयी त्याचप्रमाणे त्याच्या अभ्यास करण्याच्या पद्धती व त्याच्या मार्गात अचानक बदल कधीच होत नाही. कर्म कर्माने हळूहळू बदल घडत असतो. पण शिक्षकांना आणि पालकांना अचानक त्याच्या सवयी बदलल्या पाहिजे .आत्ताच अभ्यास केला पाहिजे. वर्गात पहिला क्रमांक प्राप्त केलाच पाहिजे. अशा अटी मनात घेऊन विद्यार्थ्यांवर दडपण आणण्याचा प्रयत्न करीत असता म्हणून मित्रांनो, याबाबत शिक्षक व पालकांनी याबाबत विद्यार्थ्यांना धीर द्या. सवयी, अभ्यास गुण, क्षमता आणि व्यक्तिमत्व ही अचानक एकाच वेळी घडणारी घटना नाही. म्हणूनच विद्यार्थ्याला धीर देऊन त्याला त्याच्या क्षमतेनुसार कार्य करू द्या.Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information तुमची जबरदस्ती विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून शून्य असते टप्प्याटप्प्याने बदल घडत असतो.


7) विद्यार्थ्याने आपल्या वर्गात अतिशय महत्त्वपूर्ण प्रगती केली असेल व त्याच्या प्रगतीत चांगल्या प्रकारे बदल घडत असेल तर हे .पालकांनी जाणीवपूर्वक त्याचप्रमाणे शिक्षकाने काळजीपूर्वक लक्ष देऊन त्या विद्यार्थ्याला केलेल्या प्रगतीबद्दल आवश्यक प्रोत्साहन देऊन त्याच्या पाठीवरून शाबासकीचा हात जरूर फिरवा. त्याला उत्तेजन द्या. आपोआप त्यांच्यामध्ये अभ्यास करण्याची ऊर्जा प्राप्त होईल. 


8) कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता निस्वार्थ भावनेने पालक शिक्षकांनी आचार विचार संहितेप्रमाणे संबंधित विद्यार्थ्यांवर आदरपूर्वक प्रेम करा. त्याला जवळ घेऊन अगदी त्याच्या मनातील विचार जाणून घेऊन त्याप्रमाणे तुमच्या आचार आणि विचार संहितेत बदल करा. Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Informationनेहमी विद्यार्थ्यांवर निस्वार्थ भावनेने आवश्यक प्रेम करा.


9) विद्यार्थी जेवढा अभ्यास करतो आहे. तो अभ्यास महत्वपूर्ण आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच अभ्यासाइतकेच इतर विषयावर त्याच्याशी शिक्षकांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यासोबत बोलावे त खूप खूप गप्पा माराव्या गप्पागोष्टी सांगाव्यात अनेक उदाहरणे देऊन खेळी मेळीच्या वातावरणात त्याच्याशी गप्पा मारल्यास आपल्या आचारसंहिता याचा व विचार संहितेचा Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Informationविद्यार्थ्यांच्या जीवनावर अनुकूल परिणाम भविष्यात दिसून आल्याशिवाय राहणार नाही.


10) पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीसाठी महिन्यातून एकदा तरी विद्यार्थ्यांची चर्चा करण्यासाठी विद्यार्थ्याला आवश्यक भेटा. कारण विद्यार्थ्यांचा अभ्यासात दमछाक झालेला असतो. दररोज क्लासला जाणे. त्यानंतर शिकवणी वर्गात जाणे. नंतर अभ्यास करणे. त्याच्या दैनंदिन जीवनात त्याला याबाबत कधीतरी कंटाळा आलेला असतो. अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना पालकांनी आणि शिक्षकांनी महिन्यातून एकदा तरी आवश्यक विद्यार्थ्यांची भेट घ्या. त्याचबरोबर स्वयंमाध्ययनाला वेळ मिळावा यासाठी पालक व क्लास चालकांनी त्याच बरोबर शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी कधीतरी एकत्र बसून अनेक विषयावर चर्चा करावी त्यासाठी वेळ देण्यात यावा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्याला सोबत घेऊन क्लासचे वेळापत्रक तयार करावे. त्यामुळे विद्यार्थी कधीही गोंधळून जात नाही. त्याला क्लास टेस्ट व परीक्षेबाबत केलेले मार्गदर्शन विद्यार्थ्याच्या आणि भारताच्या 2030 च्या जागतिक महाशक्तीतील एक महान भारताचा नागरिक घडवण्याची जबाबदारी ही पालक शिक्षकांनी आचार व विचार सहितेतून आपला विद्यार्थी जीवनात नक्की यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही . म्हणूनच उपरोक्त दर्शविलेले शिक्षक व पालक आचारसंहितेतील व विचार संहितेतील Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Informationमुद्द्यांच्या संदर्भात स्पष्टीकरण करण्यात आले आहे.


आ )विद्यार्थ्यांना हे करू देऊ नका.


पालक शिक्षकांसाठी आचार व विचार संहिता चा संपूर्ण विचारपूर्वक अभ्यास करून खालील मुद्दे तुम्ही विद्यार्थ्यांना मुळातच करू देऊ नका. या लेखाच्या संदर्भातील आणखी एक महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांना मुळातच खालील गोष्टी किंवा मुद्दे  करू देऊ नका.Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information


1) पुन्हा पुन्हा नेहमी नेहमी विद्यार्थ्याला अभ्यासाबाबत बोलू नका किंवा नेहमी नेहमी अभ्यास कर असे म्हणू नका. याचा विद्यार्थ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information


2) आपल्या विद्यार्थ्यांची इतरांच्या विद्यार्थ्यांची कोणत्याच बाबतीत कोणत्याही प्रकारे तुलना करू नका. दुसऱ्या विद्यार्थ्याबरोबर जर तुलना केल्यास त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो.Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information


3) विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कधीही नकारात्मक विचार करू नका. त्याला असे सांगू नका की, उदाहरणार्थ.तू बोर्डाच्या परीक्षेत कधीच पास होणार नाही. ही गोष्ट तुझ्याकडून कदापिही पूर्ण होणार नाही. ही सर्व भाषा नकारात्मक आहे. वर्गातील शिक्षकांनी किंवा घरातील पालकांनी विद्यार्थ्यांसोबत नकारात्मक भाषेत बोलण्याचा विपरीत परिणाम घडू शकतो. याची जाण असू द्या.Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information


4) विद्यार्थ्याकडून त्याच्या क्षमतेपेक्षा खूप जास्त गुण किंवा मार्गाची अपेक्षा बाळगू नका. विद्यार्थ्याजवळ जेवढी क्षमता कौशल्य विकसित झालेले असतात त्याप्रमाणे तो परीक्षेत गुण संपादन करत असतो. पण पालक आणि शिक्षकांची अपेक्षा जास्त गुण संपादन करावे ही अपेक्षा न करता त्याच्या क्षमतेवर आधारित तो गुण संपादन करत असतो.Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information


5) पालक व शिक्षकांनी आचार आणि विचार संहितेचा विचार करून विनाकारण विद्यार्थ्यांना मारहाण करू नका. त्याला वर्गात किंवा घरी जर मारहाण होत असेल तर तो यशस्वी होण्यामध्ये अडसर निर्माण होतो. बालकाच्या मोफत सक्ती अधिनियम 2009 नुसार विद्यार्थ्यांना मारहाण करणे हा गुन्हा समजण्यात त्यामुळेच आला आहे. पूर्वीच्या काळी विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून मारहाण केली जात होती. त्याचा परिणाम असा झाला की विद्यार्थी शाळाबाह्य झाले. काही शाळा सोडून गेले. काही विद्यार्थ्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले. शिक्षकाच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होत असतो हे लक्षात आल्यामुळे शासन कायद्यानुसार आता विद्यार्थ्यांना शिक्षा करता येत नाही. शासनाने केलेली ही कल्पना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे शिक्षक आता विद्यार्थ्याला मित्र समजून पालक विद्यार्थी शिक्षकांवर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देत असतात. काही पालक तर स्वतः मुलांना शाळेत मारहाण केल्याची अनेक उदाहरणे आपण वृत्तपत्र बातम्या मागून पाहतो आहे आणि वाचतो आहे.Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information म्हणूनच मुलांना मारहाण होऊ नका.


6) मुलांना किंवा विद्यार्थ्यांना अपशब्द बोलून त्याची मान आणि करू नका. अपशब्द बोलल्यामुळे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होतो. आजच्या जगात विद्यार्थ्यांना अपशब्द बोलणे म्हणजे त्याला अपशब्द बोलून शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता सुद्धा निर्माण होऊ शकते. अप शब्द बोलणे याचा फार मोठा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो. म्हणून पालक व शिक्षकांनी आचार व विचार सहित अपशब्द बोलण्या बाबत जागा निर्माण होऊ देऊ नका.Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information

.

7) पालकांनी आणि शिक्षकांनी अनुक्रमे घरी आणि शाळेत विनाकारण धमक्या देऊ नका. आज काल धमक्या देण्याची अनेक प्रकार समोर आले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना मोबाईल वरून धमक्या शिक्षक किंवा पालकाकडून होण्याची शक्यता दाट आहे. म्हणून आचार विचार क्षमतेत धमकीला स्थान देऊ नका.Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information


8) विद्यार्थ्यांना प्रलोभने विनाकारण देऊ नका. काही पालक किंवा शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना प्रोलोबने देण्यात येतात. हा एक गैरप्रकार आहे. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासापासून वंचित राहू शकतो.Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information


9) पालक शिक्षकांनी आपल्या आचार व विचार संहितेत इमोशनल ब्लॅकमेल करू नका. उदाहरणार्थ तू मला पैसे दे. मी तुला पास करतो. जर तू पैसे दिले नाहीत तर नापास होण्याची शक्यता आहे असे ब्लॅकमेल केले जाते. काही अंशी असाही प्रकार ब्लॅकमेल च्या संदर्भात पुढे आल्यामुळे हा मुद्दा चर्चेला घेतला आहे.Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information


इ) मुलांना खालील गोष्टी देऊ नका.

 पालक-शिक्षकांनी आचार आणि विचार सहितेनुसार जर आपल्या विद्यार्थ्याला भावी जेवणात चांगल्या प्रकारे यशस्वी करण्याची जबाबदारी जर तुम्ही स्वीकारली असेल तर मुलांना खालील गोष्टी अजिबात देऊ नका. मुलांना कोणत्या गोष्टी किंवा कोणत्या वस्तू देऊ नये यासंदर्भात स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करत आहे.Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information


1) महागडे अँड्रॉइड मोबाईल कदापिही देऊ नका. ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय म्हणून कोरोना काळामध्ये त्याचा वापर त्यावेळेस झाला. पण लक्षात असू द्या. विद्यार्थ्यांना महागडे मोबाईल मुळीच देऊ नका.Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information


2) विद्यार्थ्यांची वयाची क्षमता लक्षात घेता त्याच्याकडे तुम्ही महागड्या गाड्या त्याला विकत घेऊन देऊ नका. कारण त्यांचे वय जवळ जवळ अठरा वर्षाच्या आतच असते. एक तर त्याच्याजवळ गाडी चालवण्याचे परवानगी नसतात. नियमानुसार अपराधी युक्त गुन्हा सुद्धा होतो. त्याच्या वयाचा विचार करता टू व्हीलर किंवा फोर व्हीलर वाहने देऊ नका.  या वाहनाचा विद्यार्थी दुरुपयोग करून शाळेला दांड्या मारून बाहेर कुठेतरी मित्रमंडळी सोबत घेऊन सिनेमा हॉलमध्ये दिसून येत आहे .हे एक जिवंत उदाहरण आहे. गाडी दिल्यामुळे त्याचे लक्ष गाडी कडेच असते. अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात.Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information


3) अमर्याद इंटरनेट हे विद्यार्थ्यांना देऊ नका. जर त्याला मोबाईल दिला असेल तर साधा मोबाईल बोलण्यासाठी व संपर्क साधण्यासाठी उपयुक्त आहेत. त्या मोबाईलला इंटरनेटची फारशी गरज नसते. कामापुरते इंटरनेट त्या मोबाईलला पुरेशी असते. विद्यार्थ्यांना जर तुम्ही अमर्याद इंटरनेटची व्यवस्था उपलब्ध करून दिली तर विद्यार्थी त्या इंटरनेटचा दुरुपयोग करत शिक्षणापासून वंचित होऊ शकतो म्हणून कृपया विद्यार्थ्याला इंटरनेट व्यवस्था उपलब्ध करून देऊ नका ही कळकळीची विनंती आहे.Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information



4) विद्यार्थ्यांवर महागड्या हॉटेलिंग मध्ये जेवणाची सोय उपलब्ध करून देणे म्हणजेच विद्यार्थ्याला हॉटेलिंग ची सवय जडल्याशिवाय राहत नाही. साध्या घरगुती भोजनालयातील जेवण त्याला योग्य आहे. पण महागड्या हॉटेलचे एका दिवसाचे जीवन जर एक हजार रुपयाचे होत असेल तर त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या भावी जीवनावर झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून विद्यार्थ्यांच्या हॉटेलिंग वर खर्च वाढवू नका.Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information


5) खूप आरामदायक राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून देऊ नका. तो आरामी होईल. राम हराम है हे आपणास माहित आहे. अभ्यासासाठी एकांतात भरपूर प्रकाश आणि शांत वातावरण असणारी लहानशी खोली अभ्यासासाठी उपलब्ध करून देणे गरजेचे असते. ही गोष्ट जरी खरी असली तरीही. काही विद्यार्थी अगदी शिक्षणासाठी बाहेरगावी जातात आणि फाइव स्टार हॉटेलमध्ये आराम सुद्धा घेतात याबाबतचे उदाहरणे कमी नाही. पालक व शिक्षकां शिक्षकांसाठी आचार आणि विचार संहितेतील उपरोक्त मुद्दे सविस्तर वर्णन केले आहे. यानंतर इतर मुद्दे सविस्तर रीतीने या लेखातून मित्रांनो, Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Informationखालील प्रमाणे आपण स्पष्ट करू या.


ई) परीक्षे आधी आणि परिचय नंतर हे करू नका.


या संदर्भ मधील उपमुद्यावर खालील प्रमाणे आपण स्पष्टीकरण पाहूया.


1) परीक्षे आधी व परिचय नंतर त्याच्यावर ताण येईल अशा प्रकारे कधी विद्यार्थ्यांसोबत बोलू नका. ताण तणाव निर्माण करणारे शब्दप्रयोगामध्ये त्याला कधीही बोलू नका.Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information


2) Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information विद्यार्थ्यांचा ताण वाढेल. असे कदापि बोलू नका. ताण निर्माण होणारे कोणत्याही प्रसंगी काही बोलणे उचित नसते. त्या संदर्भाने काही घडू शकते म्हणूनच आचार आणि विचार संहितेमध्ये घेतलेला हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे.



3) विद्यार्थ्यांना सकारात्मक बोलून आधार द्या. बेटा तू पास होणार आहे. काळजी करू नको. 100% या परीक्षेमध्ये यश तुला हमखास मिळणार आहे. असे प्रेरणादायक बोलून विद्यार्थ्यांना परीक्षेत व परीक्षेनंतर आधारात्मक शब्दप्रयोग करावे. यश तुझेच आहे. आणि लवकर ते तुला मिळेलच. चिंता करण्याची काही कारण नाही. विद्यार्थ्यांना सकारात्मक बोलून त्याची हिंमत वाढवा. त्याची हिंमत वाढल्यास तो दुपटीने अभ्यास करून शंभर टक्के यशस्वी होतोचParents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information.



4) परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना नेहमी नेहमी निकालाची आठवण करून देऊ नका. निकाल ठराविक दिवशी लागणारच आहे. हे अगोदरच विद्यार्थ्याला माहीत असते. पण पालक आणि शिक्षक विद्यार्थ्यांना निकाल जवळ आला आहे, निकाल जवळ आला आहे ,निकाल जवळ आला आहे ,असे वारंवार बोलून त्याला उपदेशाचे शब्दप्रयोग करून बोलले जाते. येथे हे बोलणे उचित नाही.Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information


5) विद्यार्थ्यांना मार्क बद्दल अति भावनिक होऊन बोलू नका. तुला परीक्षेत शंभर पैकी 95% मार्क प्राप्त झाले पाहिजे अशा स्वरूपात कदापिही तुम्ही बोलू नका. विद्यार्थ्यांची क्षमता आणि कुवत लक्षात घेता आणि त्यांनी प्राप्त केलेले कौशल्य विकसित त्याला योग्य मार्ग मिळून नक्कीच देते. परंतु विद्यार्थ्याच्या आधीच पालक व शिक्षकांसाठी आचार आणि विचार संहिते मधील हा एक महत्वपूर्ण शब्द चांगला लक्षात असू द्या की, विद्यार्थ्यांनी झालेल्या परीक्षेत त भावी जीवनात किती मार्क मिळणार? परीक्षेत काय होईल? परीक्षेत पास होशील की नापास होशील. त्याबाबत विद्यार्थ्यांसोबत निकालाच्या दिवसापर्यंत काहीच बोलू नये. हा आचारसंहितेला धरून खरा महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट केला आहे.Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information


उ) निकालानंतर हे करू नका.


विद्यार्थ्यांना निकाल लागल्यानंतर पालक शिक्षकांसाठी आचार आणि विचार संहितेत विद्यार्थ्यांच्या बाबतीत खालील बाबतीत कोणतेही कार्य आपण करू नये. कोणते कार्य करू नये त्याबाबत सविस्तर चर्चा पुढील मुद्द्यांमध्ये स्पष्टपणे Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Informationया लेखात नमूद करण्यात आले आहे.


1) निकाल लागल्यानंतर तुला खूप कमी मार्क प्राप्त झाले आहेत. वर्षभर तू काय केले आहे? विद्यार्थ्यांना मुळीच मारहाण करू नका. विद्यार्थ्यांना मारहाण केल्यास त्याचा विपरीत परिणाम कदाचित होऊ शकतो. होणाऱ्या या विपरीत परिणामाबद्दल वृत्तपत्र झालेले सर्व प्रकार आपण वाचले आहेत म्हणून ब्लोगर या लेखातून स्पष्टपणे आपणास सांगतो की, गुण कमी मिळाले किंवा परीक्षेत नापास झाला तर त्याला मारहाण करू नका '".Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information"


2) Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Informationमुलाला कमी गुण मिळाले किंवा नापास झाला तर त्याला धीर द्या. कारण परीक्षेत कमी गुण मिळाले किंवा नापास झाला याबाबत तुमच्यापेक्षा जास्त दुःख हे तुमच्या विद्यार्थ्यांना किंवा पाल्यांना झालेले असते. आणि त्यावर तुम्ही आणखी रागावला तर त्याचे धैर्य खचून जाते. उदाहरणार्थ-जसे जखमेला मीठ लावणे होय.विद्यार्थ्यांच्या अभ्यासा खाली आपण खूप जागरूक आणि आग्रही असतो. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या बाबतीत किंवा आपल्या मुलाच्या बाबतीत पाल्यांनी आणि शिक्षकांनी ठरलेल्या आचार आणि विचार संहितेनुसार योग्य प्रकारे मुलांना भवितव्यात किंवा भावी जीवनात यशस्वी करण्यात तुम्हीच खरे शिक्षक आहात. म्हणूनच खालील बाबतीतही सुद्धा शिक्षकांनी आणि पालकांनी जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आणि व्यक्तिमत्त्वांची जडणघडण होऊन सर्वांगीण विकासासाठी खालील गोष्टीचा अवश्य विचार करा.


ऊ) आवर्जून लक्ष देणारे मुद्दे

विद्यार्थ्यांच्या किंवा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खालील मुद्द्याच्या बाबत आवर्जून लक्ष देणे ही काळाची नितांत गरज असल्यामुळे पालक आणि शिक्षक यांनी आग्रही भूमिका धरून विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष खालील बाबतीत देणे आवश्यक आहे.Parents-Teacher Achar and Vichar Sanhita In Marathi Information

1) शारीरिक विकास.


2) भावनिक विकास.


3) नैतिक विकास.


4) सामाजिक विकास .


5) योग्य विचारात्मक विकास.


6) सांस्कृतिक मूल्याची जाण.


7) आत्मविकास आणि आत्मसन्मान.


8) अभ्यासाची आवड व अभ्यासाच्या पद्धती.


9) संभाषण कौशल्य, परस्पर संबंध आणि नातेवाईक संबंध.


10) करियर बाबत जागरूकता.


 ए) सारांश


आजच्या आधुनिक डिजिटल युगात मुलांनी आयुष्यात सुखी व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर प्रथम काही गोष्टी उपरोक्त वर्णन केल्याप्रमाणे लक्षात ठेवा. त्यामुळेच पालक शिक्षकांची आचार आणि विचार संहिता या लेखातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला असून आपल्या मुलांचं बालपण सुखाचं ठेवणे हे पालकाचं पहिलं कर्तव्य महत्त्वाचे असून त्याकडे पालकांनी विशेष लक्ष देणे काळाची नितांत गरज असून ती पूर्ण करणे पालकाच्या हातात असते. एकदा मूल शाळेत गेले किंवा शाळेत प्रवेश घेतल्यास मोठेपणी त्याच्या धडपडीत त्याचे रम्य बालपण हरवणार नाही याची काळजी ही घेणे गरजेचे आहेत. म्हणूनच या लेखात स्पष्टपणे नमूद करण्यात येत आहे की, विद्यार्थ्यांकडून अपेक्षा असणे पालकाचे मत असले तरी त्याबाबत माहिती असायलाच हवी. पण त्या अपेक्षाच्या दडपणीत खाली मुलांना बोलून मुलांवर दडपण देऊन अपेक्षाभंग करणे म्हणजे विद्यार्थ्यांना भावी उज्वल यशापासून दूर नेण्यासारखे होऊ शकते. म्हणूनच या लेखात याच काळजीने ब्लोगर ने हा लेख पालकांसाठी शिक्षकांसाठी आचार व विचार संहिता या सदराखाली नियोजन करून संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मित्रांनो, जर याबाबत काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्यास किंवा काही समस्या निर्माण झाल्यास त्याबाबत. ब्लॉगच्या कॉमेंट बॉक्स मध्ये आवश्यक सूचना आणि त्रुटी जरूर नोंदवा. आपल्या त्रुटी अगदी खरोखरच योग्य आहे. असे ब्लॉगर यांना वाटले तर या लेखात आवश्यक ठिकाणी त्वरित बदल करून लेख अद्यावत करण्यात येईल. मित्रांनो, जर हा लेख आपणास खरंच आवडला असेल तर आपल्या मित्रांना किंवा वाचक प्रेमी आपल्या नातेवाईकांना शेअर वाचनासाठी आवश्यक करा.


FAQ

1) विद्यार्थी बंधू नये म्हणून काय करण्यात यावे?


उत्तर-अभ्यासासोबत इतर विषयावरही आवश्यक चर्चा करा.

2) विद्यार्थ्यासोबत कसे बोलाव?


उत्तर-सकारात्मक बोलावे.

3) मुलांना काय देऊ नये?


उत्तर- महागडे मोबाईल व गाड्या आणि इंटरनेट त्याचबरोबर हॉटलिंग आणि खूप आरामदायी राहणीमान देऊ नये.

4) निकाल लागण्यापूर्वी काय करू नये?


उत्तर-विद्यार्थ्यांना नेहमी नेहमी निकालाबाबत बोलून ताण निर्माण होईल अशी कोणती गोष्ट करू नये.

5) मुलांच्या बाबतीत किंवा विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोणती गोष्ट आवर्जून करावी?


उत्तर-शारीरिक विकास, नैतिक विकास, भावनिक विकास, सामाजिक विकास आणि करियर बाबत जागता कडे आवर्जून लक्ष द्या.

मित्रांनो, अधिक माहितीसाठी आमचे खालील लेख आवश्यक वाचा.


मुख्याध्यापकाचे कामाचे वार्षिक नियोजन.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

activeeducation