महात्मा ज्योतिबा फुले मराठी माहिती | Mahatma Jyotiba Phule Marathi Mahiti
प्रस्तावना
Mahatma Jyotiba Phule Marathi Mahitiमित्रांनो ,आपण आज एका महान विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले मराठी माहिती या विषयावर आधारित माहितीचे स्पष्टीकरण करूया. महात्मा ज्योतिबा फुले मराठी माहिती जर आपणास आवडल्यास नक्की . Mahatma Jyotiba Phule Marathi Mahitiआपल्या वाचक प्रेमी मित्रांना माहिती आवश्यक शेअर करा.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर म्हणजेच त्यांच्या जीवन कार्यावर आधारित माहिती अनेक विचारवंताने त्याचप्रमाणे पुष्कळ ब्लोगर ने याबाबत माहितीचे स्पष्टीकरण त्यांच्या लेखातून केले आहे. पण मित्रांनो यापेक्षा नाविन्यपूर्ण माहिती आज आपण आपल्या या ब्लॉग पोस्ट लेखांमधून अतिशय सोप्या पद्धतीत माहिती प्राप्त करणार आहोत. Mahatma Jyotiba Phule Marathi Mahiti
महाराष्ट्रातील संपूर्ण समाजाला आपल्या विचार वाणीतून प्रबोधन करून समाज सुधारण्यासाठी अनेक उपक्रम त्यांनी समाजकार्य म्हणून त्याच बरोबर समाजाचे प्रबोधन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केल्यामुळे त्यांच्या कार्याची ओळख मित्रांनो, आपणास माहित हवी ह्या उद्देशाने प्रेरित होऊन हा लेख ब्लॉक पोस्ट साठी ब्लॉगर ने निवडला असून त्यासंदर्भात सर्व माहिती या लेखाच्या आधारे ब्लॉक पोस्टमध्ये स्पष्टपणे नमूद केली आहे. Mahatma Jyotiba Phule Marathi Mahitiत्यांच्याबाबत माहिती आपणापर्यंत योग्य मार्गदर्शनासाठी या लेखातून पाहूया. तर चला मग आपण लेख लिहिण्यास सुरुवात करूया.
![]() |
Mahatma Jyotiba Phule Marathi Mahiti |
जीवन कार्य परिचय
महात्मा ज्योतिबा फुले महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांचे नांव सुवर्ण अक्षराने कोरले गेले आहेत. त्यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्राला आणि आपल्या भारत देशाला प्रेरणा देणारे ठरले म्हणून आपण महात्मा ज्योतिबा फुले याबाबत माहिती प्राप्त करत आहोत. 'Mahatma Jyotiba Phule Phule Marathi' Mahiti
महात्मा ज्योतिबा फुले जीवन परिचय
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे झाला . त्यांच्या वडिलांचे नांव गोविंदराव हे होते तर आईचे नांव चिमणाबाई होते. त्यांचे मूळ आडनांव गोरे होते. पेशवाईच्या शेवटच्या कालखंडामध्ये ज्योतिराव फुले यांचे वडील व त्यांचे दोन काका हे पेशव्याच्या दरबारात फुले पुरवण्याचे किंवा पुरवठा करण्याचे काम करत होते. म्हणजेच याचा अर्थ स्पष्ट होतो की, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संपूर्ण घराण्याचा व्यवसाय फुले फुलांचे हार विक्री करणे आणि पेशवे घराण्यांना फुलाचा पुरवठा करणारा होता. त्यामुळे त्यांचे मूळ आडनाव गोरे या नावाऐवजी लोक पुढे त्यांच्या व्यवसायावरून त्यांना फुले असे म्हणू लागले. म्हणून ज्योतीराव गोविंदराव गोरे म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले होय." Mahatma Jyotiba Phule Marathi Mahiti."
कौटुंबिक माहिती
महात्मा ज्योतिबा फुले कुटुंबाचे स्थलांतर काही काळानंतर त्यांनी कटगुण गांव सोडून संपूर्ण परिवारासह पुरंदर तालुक्यात स्थलांतर केले. पुरंदर तालुक्यातील खानवाडी येथे संपूर्ण परिवार एकत्र राहू लागले. खान वाडी या गांवात फुले आडनावाचे अनेक कुटुंब राहत असल्यामुळे त्यामुळे सुद्धा महात्मा ज्योतिबा यांना फुले आडनावानेच ओळखल्या गेले. ज्योतिबा फुले खान वाडी येथे राहत असल्याचा इतिहासात पुरावा सातबारा प्राप्त झाला आहे.
ज्योतिबा फुले यांची आई चिमणाबाई यांचे निधन ज्योतिबा फुले नऊ वर्षाचे असतानाच झाले. त्यांच्या आईचे निधन झाल्यानंतर ज्योतिबा फुले यांचा विवाह लवकरच बालविवाह म्हणून विवाह संपन्न झाला. त्यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी झाला. ज्योतिबा फुले यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला.Mahatma Jyotiba Phule Marathi Mahiti.
शैक्षणिक माहिती
ज्योतिबा फुले यांचा बालविवाह झाला असला तरीसुद्धा ज्योतिबांनी शिक्षणाकडे लक्ष दिले. ज्योतिबा फुले यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावी झाल्यानंतर काही काळ त्यांनी आपल्या कुटुंबाची देखभाल आणि आर्थिक परिस्थिती पाहून भाजी विकण्याचा व्यवसाय केला. पण आपली जिद्द त्यांनी सोडली नाही. प्राथमिक शिक्षणानंतर माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी ज्योतिबा फुले पुणे येथे आले. Mahatma Jyotiba Phule Marathi Mahiti.
1842 मध्ये माध्यमिक शिक्षण स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. ज्योतिबा फुले हे बुद्धीने अत्यंत कुशाग्र बुद्धीचे म्हणून ओळखले गेले. त्यांची बुद्धी अतिशय हुशार आणि तल्लख अशी होती. त्यामुळे त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीत अभ्यास करून अहोरात्र जीवाचे रान करून आपला संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला. अतिशय कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण केल्यामुळे त्यांना ग्राम ची या प्रसिद्ध विचारवंताने त्यांच्या बुद्धीला एक उपमा दिली. ज्योतिबा फुले यांची बुद्धी म्हणजे सेंद्रिय बुद्धिवंत होय. Mahatma Jyotiba Phule Marathi Mahiti.ज्योतीराव फुलेंचा स्वभाव अत्यंत जिद्दीचा आणि करारी वृत्तीचा होता.
आपल्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्या वडीलधाऱ्या माणसां बाबत आणि आपल्या गुरुजनाबद्दल आदर युक्त भावना त्यांनी मनात जोपासल्या आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागले. हायस्कूलमध्ये सर्वांशी मनमिळाऊ स्वभावाने ते वागत असे. त्यांच्यापासून त्यांनी कोणालाही त्रास दिला नाही. त्यांनी फक्त आपले लक्ष अभ्यासाकडे केंद्रित करून मन लावून अभ्यास केला. शाळेमध्ये नेहमी त्यांना प्रत्येक वर्गात प्रथम श्रेणीचे गुण प्राप्त झाले. व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. शाळेतील अत्यंत शिस्तप्रिय विद्यार्थी आणि हुशार विद्यार्थी म्हणून त्या काळात त्यांनी त्यांचे नाव अजरामर करून दाखवले. Mahatma Jyotiba Phule Marathi Mahiti.याचाच अर्थ नावलौकिक मिळवले.
संत कबीरांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या विचारसरणीवर पडला कारण अनेक कबीर पंथ त्यांच्याकडे ग्रंथ वाचनासाठी आणि लिहिण्यासाठी येत होते त्यामुळे त्यांना कबीराची विचारसरणी व शिकवण काय आहेत हे समजल्यामुळे हळूच त्यांचे विचार कबीर विचारसरणीकडे वळाले. अशा रीतीने ज्योतिबा फुले यांनी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.Mahatma Jyotiba Phule Marathi Mahiti.
शैक्षणिक कार्य
महात्मा ज्योतिबा फुले "Mahatma Jyotiba Phule Marathi Mahiti ." यांना शिक्षणाचा खरा अर्थ कळाल्यामुळे शिक्षणामुळे व्यक्तीची प्रगती कशी होते व शिक्षण नसल्यामुळे माणसाची अधोगती कशी होते याबाबत संपूर्ण अभ्यास केल्यानंतर त्यांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आपणास त्यांच्या काही कवितेच्या ओळी आठवल्याशिवाय राहत नाही. ते नेहमी आपल्या विचारातून त्या ओळी स्पष्ट करत असे.
विद्ये विना मती गेली |
मतीविना नीती गेली |
नीतीविना गती गेली |
गतिविना वित्त गेले |
वित्ताविना शूद्र खचले |
इतके अनर्थ एका अविद्येने केले ||
उपरोक्त ओळी मध्ये एवढा अर्थ समाविष्ट आहे की व्यक्तीला जर शिक्षण प्राप्त झाले तर व्यक्ती फार ज्ञानी होईल आणि आपले अज्ञान दूर करेल आणि अज्ञान दूर झाल्यानंतर प्रगती झाली शिवाय राहणार नाही.Mahatma Jyotiba Phule Marathi Mahiti हे लक्षात आल्यामुळे फुले यांनी बहुजन समाजाच्या दारिद्र्याकडे लक्ष दिले.
समाजातील दारिद्र्य अज्ञान जातीभेद अंधश्रद्धा आणि शिक्षणाचा अभाव यामुळे सर्वसामान्य समाज अज्ञानी राहिला म्हणून त्यांनी सामाजिक कार्य आणि शैक्षणिक कार्य करण्यासाठी समाजाची परिस्थिती पाहूनMahatma Jyotiba Phule Marathi Mahiti पुढील कार्याचे त्यांनी नियोजन केले.
ज्योतिबा फुले यांनी सण 1848 मध्ये पुणे येथे बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींसाठी पहिली मराठी सुरू केली. या शाळेसाठी शिक्षिका म्हणून कोणीही जबाबदारी घेण्यास तयार नव्हते त्याकाळी. अशावेळी ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. प्रथम सावित्रीबाईला आपल्याच घरी शिक्षण देऊन त्यांना सुशिक्षित केले व भिडेवाडी शाळेतील शिक्षकेची जबाबदारी सावित्रीबाई यांच्याकडे देण्यात आली.त्या काळी स्त्रियांना शिक्षण घेणे. Mahatma Jyotiba Phule Marathi Mahitiअयोग्य मानत असल्यामुळे सावित्रीबाई यांना फार त्रास सहन करून शाळा व्यवस्थित सुरू ठेवली.
ज्योतिराव फुले यांनी अस्पृश्य समाजासाठी सुद्धा शाळा सुरू अनेक ठिकाणी अनेक शाळा सुरू केल्या. त्या शाळा सुरू करण्यामध्ये त्यांना अनेक विरोध ही सहन करावा लागला. कोणत्याही विरोधाला न जुमानता सर्वांसाठी शिक्षण प्राप्त झाले पाहिजे यासाठी ते अहोरात्र झटत राहिले.Mahatma Jyotiba Phule Marathi Mahiti अहमदनगरच्या मिस फरार यांच्या संपर्कात ज्योतिराव फुले आल्यानंतर त्यांनी शिक्षणाची प्रेरणा मिस फरार यांच्याकडून घेऊन शिक्षण क्षेत्रात स्वतःला स्वतःचे आयुष्य झोकून दिले.
Mahatma Jyotiba Phule Marathi Mahitiसर्वसामान्य मुली तसेच अस्पृश्य मुलींसाठी त्यांनी शाळा सुरू केल्यानंतर त्याबाबतची प्रेरणा त्यांनी त्यांच्या मावस बहिणी सगुनाबाई क्षीरसागर यांच्याकडून मिळाली आणि त्या प्रेरणे प्रेरित होऊन शिक्षण क्षेत्र ज्योतिराव फुले यांच्या कार्यातून फुलले.
शिक्षण क्षेत्रात कार्य करत असताना त्यांनी अनेक ठिकाणी सार्वजनिक मेळाव्यामध्ये उपदेश पर भाषण करताना शिक्षणाचे महत्त्व सर्वांना समजावून सांगितले. काही शाळेमध्ये ते स्वतः जाऊन मुलांना शिकवण्याचे काम करून शिक्षकांसाठी शिक्षकाने कसे शिकवावे याचे पाठ घेऊनही सुद्धा दाखवले. अनेक शिक्षकांना त्यांनी शिकवण्यासाठी प्रेरणा दिल्या तर शिक्षकांसाठी शिकवत असताना शैक्षणिक साहित्य वर्गात वापरून कसे शिकवावे याबाबतच्या संकल्पना स्पष्ट केल्या. Mahatma Jyotiba Phule Marathi Mahitiअनेक विज्ञान विषयक उपकरणे सुद्धा वर्गात शिक्षकाने वापरले पाहिजे म्हणून तशा प्रकारचे उपकरणे शिक्षकांना प्राप्त करून देण्याचे कार्य ज्योतिराव फुले यांनी केले.
एका मोठ्या इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या प्राचार्याकडे त्यांनी अर्ज दाखल केला आणि त्या अर्जात असे म्हटले की, आपल्या महाविद्यालयामध्ये गरीब विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची फी न घेता शिक्षण द्यावे. महाविद्यालयातील प्राचार्याने निशुल्क शिक्षण देण्याची योजना तयार करून ती सफल करून दाखवली."Mahatma Jyotiba Phule Marathi Mahiti "
सामाजिक कार्य
महात्मा ज्योतिबा फुले यांनी अतिशय महत्त्वाचे सामाजिक कार्य केले. मानवाला मूलभूत अधिकार आहेत ते कोणी हिरावून घेऊ शकत नाहीत या विचारावर त्यांची विचारसरणी आधारित होती. विश्वकरत्याने या विश्वात जन्माला घातलेल्या व्यक्तीस चतुर वर्ण निर्माण करण्याची गरज नाही तर स्वतःच्या बळावर व कष्टावर आधारित कार्य करण्यासाठी त्यांनी प्रेरणा दिली. संदर्भ मध्ये त्यांनी थॉमस पेन यांचा मानवी अधिकारावर आधारित असणारा एक लेख आणि थॉमस पेन यांचे मानवी अधिकार हे पुस्तक वाचून त्यातून प्रभावित होऊन ते समाजासाठी कार्य करू लागले.Mahatma Jyotiba Phule Marathi Mahiti
सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात त अनेक विचार येऊ लागले. विषमता ही कोणी देवाने निर्माण केली नाही. तर ती माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी विषमता निर्माण केली. म्हणून त्यांनी स्त्री शिक्षण आणि अस्पृश्य भेदाभेद निर्मूलन करण्यासाठी सामाजिक कार्य हाती घेतले. जातीभेद ,विषमता किंवा धर्म हा देवाने निर्माण केलेला नसून माणसाने निर्माण केलेला आहे Mahatma Jyotiba Phule Marathi Mahiti.हे तत्व जगासमोर मांडले.
Mahatma Jyotiba Phule Marathi Mahiti शेतकऱ्यांच्या त्या कालच्या परिस्थितीकडे लक्ष देऊन शेतकऱ्याची दुर्दशा स्वतः पाहिली आणि त्यांना त्यावेळेस शेतकऱ्या बद्दल आदर व्यक्त होऊन शेतकऱ्याने स्वतः खंबीर होऊन कार्य केले पाहिजे यासाठी ज्योतिराव फुले यांनी एक महत्त्वाचे पुस्तक लिहिले ते म्हणजे "शेतकऱ्यांचा आसूड"या पुस्तकातून त्यांनी जगासमोर शेतकऱ्याची वास्तववादी परिस्थिती लक्षात आणून दिली. या पुस्तकातून त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की ,'नीती हाच शेतकऱ्याचा धर्म आहे'. या विचारातून पुढे ते "तत्त्वचिंतक" म्हणून लोक त्यांना ओळखू लागले.
सारे विश्व हे कुटुंब असून या विश्वात समानतेने जगण्याचा हक्क जगातील सर्वांना आहेत. उद्देश त्यांनी आपल्या तत्त्वचिंतनातून जगासमोर मांडला. त्यातूनच त्यांनी पुरोगामी विचार सुरू करून समाज प्रबोधन करण्यास सुरुवात केली आणि समाज प्रबोधन करत असताना समाजातील वाईट चालीरीती निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केले."Mahatma Jyotiba Phule All About Information In Marathi."
संसाराविषयी फुले यांचा आशावादी दृष्टिकोन असा होता . कष्टपूर्वक चालवणाऱ्या गृहस्थाश्रमाला ते फार मान देत असत जर तुमच्या धमक असेल तर तुम्हाला संन्याशी किंवा भिक्षा किंवा भिक्षुक होऊन खरा प्रपंच करता येणार नाही. हेही तत्त्व त्यांनी मांडले. या भूतलावावरील स्त्री आणि पुरुष या उभयंतामध्ये एकमेकात कोणत्याही प्रकारची आवड निवड व भेदभाव न करता आपले एक कुटुंब समजून एकमताने सत्य वर्तन करत राहावे.Mahatma Jyotiba Phule Marathi Mahiti असे त्यांनी सांगितले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मते मनुष्य हा एक स्वतंत्र प्राणी असून त्याला त्याचे सर्व अधिकार उपभोगण्यास समर्थ राहिले पाहिजे.असे त्यांनी समर्थन केले. सर्व स्त्री व पुरुषाला धर्म व राजकीय स्वातंत्र्य आहे त्याप्रमाणे चित्राकडून कोणत्याही प्रकारचा त्यांना त्रास होता कामा नये.'बळी तो कान पिली' ही अवस्था नष्ट झाली पाहिजे.स्त्री आणि पुरुषाने जे शेतकरी असतील अथवा त्यांच्याजवळ जे कौशल्य असतील त्याप्रमाणे त्यांनी कष्ट करून स्वतःला श्रेष्ठ मानावेत व शेतकऱ्या बद्दल आदर असावा असे त्यांचे सत्य वर्तन होते.Mahatma Jyotiba Phule Marathi Mahitiशेतकऱ्या बद्दल आदर युक्त भावना ठेवली पाहिजे कारण सर्व विश्वाला जगवणारा जर कोणी असेल तर तो शेतकरी होय.
Mahatma Jyotiba Phule Marathi Mahiti जगाला समतेचा संदेश देणारे महान समाज सुधारक म्हणून धर्मशास्त्रावर त्यांनी करून विरोध केला. कोणता धर्म नीच नाही .कोणता वरिष्ठ नाही सर्वधर्म समान आहेत. ही संकल्पना त्यांच्या तत्त्वज्ञानात आढळून येते. समाजात निर्माण झालेली सामाजिक गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवण्याचा आणि सामाजिक न्याय मिळवून देण्याचा तसेच समाजाची पुनर्रचना करण्याची गरज ही आहे.
गुलामगिरी विरुद्ध त्यांनी फार मोठा आवाज उठवला. वेध हे ईश्वर निर्मित नसून ते मानवनिर्मित आहे. हे संपूर्ण देशाला त्यांनी आपल्या तत्त्वातून दाखवून दिले. या वेदामुळेच समाजात भेद झाले . वेदामुळे आणि मनुस्मृतीमुळे समाज भरडल्या गेला. व धर्म कांड पुढे आले. म्हणून ज्योतिराव फुले यांनी मनुस्मृतीचा धिक्कार केला. जेथे वेद तेथे भेद तेथे मनुस्मृतीचा धिक्कार करणे गरजेचे आहे. ही संकल्पना ठेवून शूद्रांची गुलामगिरी थांबवण्यासाठी त्यांनी प्रबोधनास सुरुवात केली. त्यांना चार वर्ण मान्य नव्हते. समाजात धर्माच्या भोवरा भोवती गरगर फिरू लागला.Mahatma Jyotiba Phule Marathi Mahiti ब्राह्मण आणि निर्माण केलेल्या पोथी गाथ्यावर त्यांचा विश्वास नव्हता.
मुकुंदराज. ज्ञानेश्वर. रामदास. निवृत्ती सोपान आणि मुक्ताबाई यांच्यावर ब्राह्मणांच्या दुरुस्त कर्माच्या उघड रीतीने वर्चस्वामुळे या संतांना त्रास झाला.
सत्यशोधक समाजाची स्थापना
Mahatma Jyotiba Phule Marathi Mahiti समाजातली विषमता नष्ट करण्यासाठी तळागाळातील लोकांना सत्याचे दर्शन घडण्यासाठी सत्य काय आहेत हे जाणून घेण्यासाठी व सत्याच्या मार्गाने मानवाने वागण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सामाजिक विषमता दूर करणे हे होय.
सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष आणि खजिनदार म्हणून ज्योतिबा फुले यांनी काम पाहिले. त्यांनी वेदाला झुगारून समाजातील चतुर्णीय व्यवस्थेचा विरोध करण्यास सुरुवात केली त्यासाठीच त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ज्यावेळी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यावेळी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले ह्या स्त्री विभागाचे नेतृत्व जबाबदार युक्त पद्धतीने अतिशय उत्कृष्टपणे कार्य केले.Mahatma Jyotiba Phule Marathi Mahiti त्याच वेळेस सावित्रीबाई एका कन्या शाळेच्या शिक्षिका सुद्धा होत्या.
सत्यशोधक चळवळीचे लिखाण काम सुरुवात करण्यास सुरुवात झाली. Mahatma Jyotiba Phule Marathi Mahitiसत्यशोधक समाजाच्या चळवळीचे लिखाण काम दीनबंधू प्रकाशन यांनी हे काम पाहिले. महाराष्ट्रातील तळागाळातील अत्यंत खोलवर असणाऱ्या समाजापर्यंत अतिसुंद्रापर्यंत सत्यशोधक चळवळीने बळकटी धरली आणि सत्यशोधक चळवळ खेड्यापाड्यातून यशस्वी झाली.
Mahatma Jyotiba Phule Marathi Mahitiन्याय मिळवून देण्यासाठी आणि गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी त्यांना मानवी अधिकार काय असतात याची जाणीव सत्यशोधक समाजाच्या चळवळीतून देण्यात आली. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला सामाजिक न्यायाची भावना उत्पन्न केली त्याचबरोबर समाजाची पुनर्रचनेची मांडणी सुद्धा समाजातर्फे ब्राह्मणाशिवाय लग्न लावण्या सुरुवात झाली आणि. इतर समाजातील लोकांनी सुद्धा लग्नात स्वतः मंगलाष्टके ब्राह्मणाशिवाय म्हटले. हीच खरी सत्यशोधक चळवळ ,सत्यशोधक समाजाने, समाजासाठी ,समाजा करिता ,समाजाने चालवलेली, सत्याच्या मार्गाने चालणारी चळवळ म्हणजे सत्यशोधक चळवळ होय.
Mahatma Jyotiba Phule Marathi Mahitiसत्यशोधक समाजाच्या चळवळीतून एक ग्रंथाचे लिखाण झाले तो ग्रंथ म्हणजे सार्वजनिक सत्य धर्मग्रंथ होय. या ग्रंथात संपूर्ण सत्यशोधक चळवळीचे व समाज प्रबोधनाचे कार्य योग्य प्रकारे लिहून ठेवण्यात आली. समाजात प्रत्येक घटकांनी सुशिक्षित आणि हा ग्रंथ वाचणे त्याकाळी काळाची गरज ठरली. त्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म हेही पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले शेवटचे पुस्तक ठरले. या पुस्तकातून स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मुलांना महत्त्वाचे केंद्रस्थान देऊन जीवनाच्या सुखाचा मार्ग शोधणारा धर्म म्हणजे सत्यशोधक धर्म हा मौलिक ठरला.
"Mahatma Jyotiba Phule All About Information In Marathi."ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी ज्योतिबा फुले यांना मुंबईतील सभेत 1888 मध्ये महात्मा ही पदवी प्रदान केली म्हणून ज्योतिराव फुले यांना तेव्हापासून महात्मा ज्योतिबा फुले म्हणून नवीन नांव जन्माला आले. ज्योतीराव फुले चे बनले महात्मा ज्योतिबा फुले.
Mahatma Jyotiba Phule Marathi Mahitiलहानापासून तर थोरापर्यंत, गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत ,शूद्रापासून तर अति शूद्रापर्यंत तळागाळातील लोकांसाठी शिक्षण आणि समतेची शिकवण देणारे महान प्रतिभावंत नेतृत्व म्हणजे सर्वांना गुलामगिरीतून मुक्त करणारे तत्त्वज्ञ म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले हे नाव इतिहासात अजरामर झाले त्यांनी केलेल्या कार्यास सलाम.
अशा महान प्रतिभावंत गौरवशाली विचारवंताचे पुणे येथे 28 नोव्हेंबर 1890 रोजी निधन झाले. महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्ताने त्यांना अदरांजली व्यक्त करून त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या कार्यास अभिवादन मित्रांनो, आपण येथे आपल्या लेखात पूर्णविराम देतो धन्यवाद! वंदे मातरम्!
मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले मराठी माहिती यासंदर्भामध्ये ब्लॉगर ने ब्लॉक पोस्ट साठी हा लेख लिहिला असून जर या संदर्भाने आपणास काही तांत्रिक अडी अडचण किंवा त्रुटी आढळल्यास किंवा एखादी समस्या निर्माण झाल्यास तर ब्लॉगच्या ब्लॉक कॉमेंट बॉक्स मध्ये ब्लॉगरला आवश्यक कॉमेंट लिहा किंवा सूचना लिहा. आपणास आलेल्या त्रुटी आणि प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मधून स्पष्ट शब्दात मांडा. आपल्या त्रुटी आणि प्रतिक्रिया योग्य असल्याचे ब्लॉगरला आढळून आल्यास त्वरित संबंधित हा लेख अद्यावत करण्यात येईल. मित्रांनो येथे हा लेख लिहिण्यास ब्लोगर पूर्णविराम देतो आहे. धन्यवाद.
FAQ
1 )ज्योतिराव फुले यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला?
सातारा.
2 )महात्मा ज्योतिबा फुले यांचे आडनाव काय होते?
गोरे.
3) महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या धर्माची स्थापना केली?
सत्यशोधक समाज.
4 )महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारावर कोणाचा प्रभाव होता?
थॉमस पेन, लहुजी वस्ताद साळवे आणि शिवाजी महाराज.
5) ज्योतीराव फुले यांना महात्मा ही पदवी केव्हा देण्यात आली?
मुंबईतील सभेत 1888 मध्ये
6)महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन केव्हा झाले?
28 नोव्हेंबर 1890.
7 )शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिले?
महात्मा ज्योतिबा फुले.
अधिक माहितीसाठी आमचे खालील लेख आवश्यक वाचा.